प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १४ हजार गुन्हे दाखल; ३१ हजार व्यक्तींना अटक

मुंबई दि.२९ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १४ हजार ५९४ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३१ हजार ९९५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २८ जुलै या कालावधीत

अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ६२ हजार ४३३ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३२२ (८८१ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०८ हजार ७३२

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४६

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –

(मुंबईतील ५० पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५४, ठाणे शहर १०  व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी, रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना एसआरपीएफ १ अधिकारी,नवी मुंबई  एसआरपीएफ १, पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी,ए.टी.एस. १,उस्मानाबाद १,औरंगाबाद शहर १,जालना ग्रामीण १, नवी मुंबई १, सातारा१, अहमदनगर १,औरंगाबाद रेल्वे १)

कोरोना बाधित पोलीस – २०६ पोलीस अधिकारी व १६९३ पोलीस कर्मचारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button