प्रशासकीयब्रेकिंग न्युज

१ मेपर्यंत केवळ आवश्यक सेवा सुविधा, दुकाने सुरू

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १३ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यात 1 मे 2021 पर्यंत 144 कलम लागू करण्याची घोषणा.  संपूर्ण संचारबंदी. केवळ आवश्यक सेवा सुविधा, दुकाने सुरू

यासंदर्भातील मदत व पुनर्वसन विभागाचे ब्रेक दि चेनचे आदेश सोबत जोडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button