मुंबई : पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय वायुसेनेने हल्ला केल्यानंतर कोकणातील बंदरांवर हायअलर्ट, सुरक्षा वाढविली, बंदर निरीक्षकांना संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्याच्या सूचना, तर मुंबईत मुख्यमंत्र्यांची मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैस्वाल आणि पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांच्यासोबत बैठक, राज्यातील सुरक्षेचा आढावा.
सविस्तर वृत्त लवकरच