आष्टी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजशेतीविषयक

आष्टी: कृषी यांत्रीकरण योजना सुरु मात्र पोर्टल बंद

आष्टी:अशोक गर्जे―
कृषी यांत्रीकरण योजना सुरु होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या अर्जाची नोंदणी
होईना कृषी विभागाचे आहवन ठरतंय पोकळ, कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारच गांभीर्य नसल्याचे समजते. कधी पोर्टल सुरू होणार असा प्रश्न शेतकरी बांधवाना पडला आहे. तरी लवकर पोर्टल चालू करण्याची मागणी शेतकरी वर्गका कडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button