आष्टी:अशोक गर्जे―
कृषी यांत्रीकरण योजना सुरु होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या अर्जाची नोंदणी
होईना कृषी विभागाचे आहवन ठरतंय पोकळ, कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारच गांभीर्य नसल्याचे समजते. कधी पोर्टल सुरू होणार असा प्रश्न शेतकरी बांधवाना पडला आहे. तरी लवकर पोर्टल चालू करण्याची मागणी शेतकरी वर्गका कडून होत आहे.
0