आठवडा विशेष|गणेश शेवाळे
पाटोदा: पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही गटात भयाण दुष्काळ जन्य परिस्थिती झाली असून या भागात भयाण दुष्काळामुळे डोंगरकिन्ही गटात नागरिकांना पिण्याचे पाणी नाही तर जनावरांना चारा नाही तसेच शेतकरी, मजुराना काम मिळत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे यामुळे डोंगरकिन्ही गटात सरकारने तत्काळ जनावरांना चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची सोय करावी व शेतकरी, मजुराच्या हाताला कामे सरकारने उपलब्ध करुण द्यावेत नसता लोकशाही पद्धतीने आंदोलन करु आसा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद मुजाहिद यांनी दिला आहे.
0