बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजसामाजिक

सरकारचे दळभद्री नियोजन बीडकरांच्या मुळावर―राजेंद्र आमटे

बीड:आठवडा विशेष टीम―सरकारने केंद्राचा एक निर्णय, राज्याचा दुसरा निर्णय जिल्हाधिकारी वेगळाच निर्माण घेतात सरकार चालवतात की मेंढ्या सांभाळतात.केंद्र सरकारचे कर्तव्ये होते की कोरोना चीन मध्ये सुरू झाल्यावर सर्व वायू सेवा , जल वाहतूक यांच्यावर नियंत्रण करून विदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकांना कॉरनटाईन करणे गरजेचे होते .लॉक डाऊन करण्यापूर्वी जे मजूर, इतर भागातील नागरिकांना गावी जाऊ देने गरजेचे होते.आदी लॉकडाऊन केले ज्यांच्या मध्ये कोरोना पसरला नाही त्याच्यात पसरू दिला व कोरोना जास्त पासरल्यावर मजुरांना ,नागरिकांना गावोगावी जाऊ देता तेही तपासणी न करता ? तपासणी तरी कशी करतात खोकला ,ताप आहे का हे विचारने कोणी सांगेल का मला खोकला आहे?मला ताप आहे? देशात कोरोना सारखे भयंकर संकट असतांना केंद्र व राज्य यांना राजकारण सुचत आहे हे दुर्दैव आहे केंद्र व राज्य सरकार समान धोरण राबवणे गरजेचे आहे आज बीड जिल्हा कोरोना मुक्त होता परंतु केंद्र व राज्य सरकारच्या दळभद्री धोरण मुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाच्या भयंकर परस्थितीला सामोरे जावे लागत आहे सरकारचे धोरण चकीचे असल्यामुळे जाहीर निषेध शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button