औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण तालुक्यांतर्गत येत असलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना भाग दोनचे उर्वरित काम ३० गेपर्यंत पूर्ण करावे , अन्यथा अधीक्षक अभियंता औरंगाबाद पाटबंधारे मंडळ औरंगाबाद9 यांच्या कार्यालयासमोर डेरा आंदोलन करण्यात येईल , असा इशारा प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी दिला . या संदर्भात कडू यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना २४ एप्रिलला पत्र दिले आहे . त्यानुसार पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे . परंतु उर्वरित काम होत नसल्यानेयोजनेच्या अंतर्गत खेड प्रकल्पात पाणी मिळवणे शक्य असलेल्या गावातील गावांमध्ये वाळवलेले आहेत, कारण पाच शेतक-यांना पाणी नाही. आत्महत्या प्रशासन अद्याप खात्यात घेतले नाही. योजनेची पूर्तता न झाल्यामुळे हजारो शेतकर्यांना हानी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यासाठी वेळ घेणार आहेत. म्हणून, या कामाची कडवट मागणी चालू केली पाहिजे. या संदर्भात ते कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत, 1 औरंगाबाद 1 जानेवारी 201 9 पत्रांशी संलग्न आहे.आयुक्तांनी कामात लक्ष घालावे – जयाजी सूर्यवंशी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी स्वतः लक्ष घालण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली . ही योजना २००९ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केली . त्यासाठी २२२ कोटी रुपये दिले . परंतु गत दहा वर्षात योजनेची कामे सुरू करावे म्हणून ३० वेळा आंदोलने केली. त्यामुळे योजना सुरू राहून ब – याच अंशी मार्गी लागली. संबंधित विभागाच्या अधिका – यांबरोबर संयुक्त बैठक घेऊन योजनेच्या कामात स्वतः लक्ष घालण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली
0