बातम्या
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? अहिल्यानगर-बीड मार्गावर बेकायदेशीर उत्खनन; महसूल बुडवूनही प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन? अंबाजोगाईच्या संजीवन नॅशनल स्कूलची MTS परीक्षेत बाजी; ५ चिमुकल्यांना सुवर्णपदक बीडमध्ये घरकुल योजनेचा बोजवारा; गरिबांना दोन लाख, तर ‘डेमो हाऊस’वर दहा लाखांची उधळपट्टी शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? अहिल्यानगर-बीड मार्गावर बेकायदेशीर उत्खनन; महसूल बुडवूनही प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन? अंबाजोगाईच्या संजीवन नॅशनल स्कूलची MTS परीक्षेत बाजी; ५ चिमुकल्यांना सुवर्णपदक बीडमध्ये घरकुल योजनेचा बोजवारा; गरिबांना दोन लाख, तर ‘डेमो हाऊस’वर दहा लाखांची उधळपट्टी

रस्त्यावरील वाढते अपघात आणि ‘ट्राफिक सेन्स’ ; कारण एकच…?

खरच लोकांमध्ये ट्राफिक सेन्स आहे का? का वाहतूकीचे नियोजन चुकतेय ?

गेल्या कांही दिवसात रस्त्यावरील अपघातांची संख्या भराभर वाढू लागली आहे . वर्तमानपत्र उघडा , टीव्ही बघा , व्हॉट्स अप मधील मेसेज वाचा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातील कोणताही न्यूज चॅनेल सर्च करा . तुम्हाला एक तरी अपघाताची बातमी दिसते. कोणताही रस्ता किंवा कुठले ठिकाण वर्ज्य नाही . अपघात होतच आहेत . बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे . जोपर्यंत अशा अपघातात आपले कोणी सापडत नाही , तोपर्यंत त्याच्या झळा आपल्यापर्यंत पोहोचणारच नाहीत का ? आपण यातून काही बोध घेणार आहोत की नाही ? ही अपघातांची , बळींची आणि जखमींची संख्या कमी करण्यासाठी कोणतीच पावले उचलणार नाही आहोत का? कायद्यात रस्ते वाहतूक सुरक्षेसाठी अनेक योजना असताना , त्यातील कशाचाच विचार आपण करणार नाही का ? एखादे वाहन रस्त्यावरून चालवायचे कसे , याबद्दल काही शास्त्रीय नियम असतात . कायदेशीर बंधने देखील असतात . पण आजकाल रस्त्यावरून चालताना किंवा रस्त्यावरून वाहन चालवताना आजूबाजूला नजर टाकता याचा सर्वांनाच विसर पडलेला दिसतो.शहरातील भरमसाठ लोकसंख्या हे त्याचे पहिले कारण . त्यापुढचे कारण म्हणजे या भरमसाठ वाढणाऱ्या लोकसंख्येला कोणत्याही प्रकारची शिस्त नसणे . रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करता आपल्या
शहरातील लोकांना ‘ट्रॅफिक सेन्स ‘ नाही असे खेदाने म्हणावे लागेल .मागे एकदा सर्वात उद्धट लोकांचे शहर कोणते याची आजमावली केल्यानंतर त्यात सोलापूर चा पहिला नंबर येईल. एकंदरच आजकाल आपल्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन म्हणजे तरुण मंडळीना खेळणे वाटते. हे खेळणे देखील ज्या गांभीर्याने हाताळायला हवे. त्या गांभीर्याने ते हाताळले जात नाही, नीट वापरले जात नाही.
वाहन चालविताना आपण वाहतुकीचे नियम पाळून,सावकाश,कर्कश हार्न न वाजविता,सुसाट न चालविता,सिग्नल ला व्यवस्थित थांबून वाहन चालविल्यास अपघाताला आळा बसेल.आपण सुरक्षित राहू.नाहक आपण सुरक्षित राहण्यासाठी “पोलिसांना” का जबाबदार धरायचे?
“वेळीच सावध व्हा!काळजी घ्या.

लेखक-संजय रूपनर
7588289533

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *