जालना जिल्हा

जालनातून दानवे तर औरंगाबाद मधून इम्तियाज जलील विजयी !

जालना: आठवडा विशेष टीम―जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष विद्यमान खासदार श्री रावसाहेब पाटील दानवे पाचव्यांदा विजयी झाले असून, रावसाहेब…

Read More »

मुख्यमंत्र्यांनी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील औरंगाबाद: महाराष्ट्र राज्यात भीषण दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. सर्वाधिक दुष्काळाच्या झळा मराठवाड्याला सोसाव्या…

Read More »

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून गोदावरी पात्रासह शेतीसाठी तात्काळ पाणी सोडणेबाबत आ.राजेश टोपे यांनी घेतली मा.मुख्यमंत्री यांची भेट

जालना : मराठवाडयासह जालना जिल्हयाची दुष्काळी परिस्थीती दाहकता लक्षात घेता माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी…

Read More »

जालना : शिरनेर गावाला पाणी टँकर सुरू ; जन क्रांती संघच्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल

अंबड (प्रतिनिधी): जन क्रांती संघाच्या अंबड तालुका पदाधिकारीच्या वतीने मौजे शिरनेर गावातील दारू बंदी आणि गावासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याची टँकर…

Read More »

जालना : शिरनेर गावाच्या समस्या सोडवा ; गावकऱ्यांसह जन क्रांती संघची मागणी

अंबड दि.२५: अंबड तालुक्यातील शिरनेर गावातील नागरी समस्या बाबत जन क्रांती संघचे संस्थापक डॉ. संदीप घुगरे तसेच गावातील दुष्काळग्रस्त सामान्य…

Read More »

दारूबंदीसह इतर मागण्यांसाठी शिरनेर गावकरी आज दि.२५ रोजी अंबड तहसीलदार यांना निवेदन देणार

जालना दि.२५: दुष्काळ परिस्थितीमुळे गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याकारणाने त्यासाठी पर्याय म्हणून पाणी टँकर चालू करावे,दुष्काळामुळे जळालेल्या फळबागांचा पंचनामा करावा,गावातील…

Read More »

रावसाहेब दानवे – अर्जुन खोतकर वादात मुख्यमंत्र्यांचे दुत सुभाष देशमुख यांची मध्यस्थी

जालना : भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे वैर विकोपाला गेले असून दानवे यांना लोकसभेला…

Read More »
Back to top button