नवी दिल्ली (वृत्तसंस्था)१९ : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील पाच उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये…
Read More »राष्ट्रीय
मुंबई: राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा…
Read More »मुंबई : लोकसभेच्या निवडणुक 2019 साठी भाजपनेही प्रचाराची जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रात पंचवीस मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत, यात…
Read More »लखनऊ : काँग्रेस(आय) पक्षासोबत कोणत्याच राज्यात युती करणार नसल्याचे बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी आज जाहीर केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशासह…
Read More »नवी दिल्ली दि.११ (वृत्तसंस्था) : पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन राबवले…
Read More »नवी दिल्ली दि.१०: देशात १७ व्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे.२०१९ ची लोकसभा निवडणूक देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये होणार असून…
Read More »नवी दिल्ली दि.०८ – राफेल करारासंबंधीची कागदपत्रे चोरीला गेल्याचे महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. यानंतर सर्व…
Read More »संत कबीरनगर – लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातील अंतर्गत वाद जगासमोर येत आहे. संत कबीरनगर मतदारसंघामध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान भाजपा खासदार शरद…
Read More »दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या उपस्थितीत राष्ट्रिय पुरस्काराचे वितरण अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई नगर परिषदेला केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत…
Read More »नवी दिल्ली दि.०६: देशात चर्चेत असलेल्या राफेल लढाऊ विमान व्यवहारप्रकरणाची महत्त्वाची कागदपत्र गहाळ झाली आहेत.संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराबाबतची महत्त्वाची कागदपत्रे…
Read More »नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्दिजय सिंह यांनी एक वादग्रस्त ट्विट केलंय. दिग्विजय सिंह…
Read More »अहमदाबाद दि.४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसह दहशतवादयांना सक्त ताकीद दिली आहे. ते गुजरातच्या अहमदाबादमध्ये जाहीर सभेत बोलत होते.…
Read More »अमृतसर (वृत्तसंस्था) दि.०४ : सोमवारी आपल्या मागण्यासाठी शेतकऱ्यांनी जंडियाला जवळ अमृतसर-जालंधर रेल्वेरुळावर आंदोलन केले.दुपारी २ वाजता शेतकरी रेल्वेरुळावर येऊन बसले…
Read More »नवी दिल्ली : भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.…
Read More »पहाटे ३.३० च्या सुमारास पाकिस्तान मध्ये हवाई हल्ले नवी दिल्ली | वृत्तसंस्था : भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी मोठी कारवाई केली…
Read More »चंद्रपूरमध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शानदार शुभारंभ चंद्रपूर (प्रतिनिधी) :आयुष्याच्या उत्तरार्धात ताठ मानेने जगता यावे यासाठी सर्वसामान्यांच्या कुटुंबाची जाणीव असणाऱ्या…
Read More »